Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे

Coronavirus In Maharashtra राज्यात करोनाचा कहर कायम असून आज पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. करोनाबळींचा आकडाही वाढताच असून सध्याचा मृत्यूदर ३.१३ टक्के इतका आहे.

प्रातिनिधिक फोटो
    
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत २९६   झा रोणला असून मृतांचा एकूण आकडा २४ हजार ३९९ वर पोहचला आहे. राज्यात आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ७ हजार ६९० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.०४ टक्क्यांवर पोहचले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा