पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

koli aniket

घरबसल्या करा गणेश मूर्तीचे दान

इमेज
घरबसल्या करा गणेश मूर्तीचे दान करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व करोना टाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.         प्रतिनिधी, नाशिक  करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नाशिककरांचे आरोग्य हित जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 'घरबसल्या गणेश मूर्ती दान करा व करोना टाळा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  यंदा करोना विषाणूमुळे गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे सर्वांनी  गणेशोत्सव  साध्या पद्धतीने साजरा केला. करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी एक सप्टेंबर रोजी शहरातील विसर्जनस्थळी गर्दीमुळे करोनाबाधितांची संख्या वाढू नये, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'घरबसल्या गणेशमूर्ती दान करा, करोना टाळा' असा उपक्रम राबविण्यात येत आहे. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या घरोघरी जाऊन मूर्तींचे संकलन करणार आहेत.  घरबसल्या मूर्ती दान करण्यासाठी विधानसभा विभागनिहा

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे <iframe data-aa="1463238" src="//ad.a-ads.com/1463238?size=728x90" scrolling="no" style="width:728px; height:90px; border:0px; padding:0; overflow:hidden" allowtransparency="true"></iframe>

मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय

इमेज
  मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय  राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. Updated: Jun 10, 2020, 11:29 AM IST संग्रहित छाया       मुंबई :  चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. दृश्य कलेशी संबंधित अभ्यासक्रम तंत्र शिक्षण म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कला महाविद्यालयांकरिता ए.आय.सी.टी.इ.कडून निकष व मानके विहित करण्यात आली आहेत. तर पर्यावरण विभागाच्या नावात बदल करुन पर्यावरण व वातावरणीय विभाग असे करण्यात आले आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयांना पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत. त्यासाठी आता राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. कला महाविद्यालयांकरिता सुधारित आकृतीबंध चार

Unlock 4 : केंद्राची नियमावली जाहीर, ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार

इमेज
Unlock 4 : केंद्राची नियमावली जाहीर, ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू होणार अनिकेत कोळी|  |  Updated: 29 Aug 2020, 10:59:00 PM guidelines for unlock 4 केंद्र सरकारने आज अनलॉक ४ साठी दिशानिर्देश जारी केलेत. हे दिशानिर्देश ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहेत. केंद्र सरकराने जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशांनुसार ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.   unlock 4 : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी नवी दिल्लीः केंद्र सरकराने १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अनलॉक - 4 साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा (metro train services ) सुरू होणार आहेत. न्यूज By Aniket koli केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक - 4 च्या नियमावलीत ( guidelines for unlock 4  ) महानगरांमधील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नगरविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मेट्रो सेवा टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. करोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील मेट्रो सेव

कांदा बाजार भाव आज पुन्हा घसरण

इमेज
कांदा बाजारभावात पुन्हा घसरण गेल्या आठवड्यातील बुधवारी प्रतिक्विंटल कमाल २०४० असे दाम हाती टेकवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या उन्हाळ कांद्याने एकाच दिवसानंतर घसरणाऱ्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा टाकली आहे.   वृत्तसेवा, येवला गेल्या आठवड्यातील बुधवारी प्रतिक्विंटल कमाल २०४० असे दाम हाती टेकवत  कांदा उत्पादक  शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या उन्हाळ कांद्याने एकाच दिवसानंतर घसरणाऱ्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा टाकली आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारभाव देखील यास अपवाद नाहीत. येवल्यात गेल्या आठवड्यातील बुधवारच्या तुलनेत या आठवड्यातील सोमवारी उन्हाळ कांदा कमाल बाजारभावात ५८२ तर गुरुवारच्या तुलनेत २६० रुपयांनी घसरण झाली. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य आवारात सोमवारी (दि.२४) ११ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली.त्यास किमान ३०० ते कमाल १४६० (सरासरी ११५०) असा बाजारभाव दिला. येवला बाजार समितीत गेल्या आठवड्यातील बुधवारी (दि.१९) उन्हाळ कांद्याचे दर हे किमान ४०० ते कमाल २०४२ (सरासरी १८५०) असे होते. त्यानंतर गुरुवा

ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा

इमेज
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केलेय खरे, पण ते फक्त शहरातील विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे आहे. कोकण किंवा इतर ठिकाणच्या ग्रामीण भागातील शिक्षणासाठी ही 'ऑनलाइन शिक्षण पद्धती' खरोखरच उपयोगाची आहे काय, त्याचा घेतलेला धांडोळा.  न्यूज by aniket koli करोनाच्या संकटामुळे समाजातील सर्वच व्यवस्थांची उलथापालथ झालेली आहे. त्यातील शिक्षण व्यवस्थेतील स्थित्यंतर फार महत्त्वाचे आहे. त्यातही  ग्रामीण  भागातील शालेय स्तरावरील शिक्षणामध्ये ज्या प्रत्यक्ष अडचणी, शाळाचालक आणि शिक्षक या दोन्ही घटकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत, त्यांचा शिक्षण खात्याने गांभीर्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. हा लेख लिहिताना मुंबई-पुणे यांसारखी मोठी शहरे माझ्या डोळ्यांसमोर नाहीत. कोकणातील माझ्या करूळसारख्या छोट्या गावातील शाळेतल्या विद्यार्थ्यांचा विचार मी येथे स्वानुभवावरून मांडीत आहे. मी तेथे गेली बेचाळीस वर्षे ४०० विद्यार्थ्यांचे एक माध्यमिक विद्यालय चालवितो, त्याची श्रेणी प्रथम वर्गाची आहे. कारण मी निवडलेले शिक्षक अव्वल दर्जाचे शिक्षणाग्रही शिक्षक आहेत. ग्रामीण भागाती

केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा

इमेज
केळीने ओलांडला एक हजारांचा टप्पा साडेचार महिन्यांनतंर शेतकऱ्यांमध्ये समाधानम टा...  प्रतिनिधी, जळगाव गेल्या साडेचार महिन्यांत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाकडाउनमुळे जिल्ह्यातील केळीचा भावात घसरण आली होती. मात्र, आता सणासुदीचा काळ सुरू झाल्याने केळीला मागणी आहे. लॉकडाउनच्या तब्बल साडेचार महिन्यांनंतर जळगावात केळीला १ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला आहे जिल्ह्यातील रावेर बाजार समितीत सोमवारी उच्चप्रतीच्या नवती केळीला प्रतिक्विंटल १ हजार ५० रुपये दर (फरक २० रुपये) मिळाला. तसेच कांदेबाग व पिलबाग केळीला ८३० रुपये प्रतिक्विंटल (फरक २० रुपये) असे ९५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फरकाची रक्कम समाविष्ट करता १ हजार रुपयांपेक्षा जास्त दराचा टप्पा तब्बल साडेचार महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर केळीने गाठला आहे. सोमवारी नवती केळीला २० रुपयांच्या फरकासह १ हजार ५० रुपये दर मिळाला. केळीला मागणी अधिक असली तरी शेतकऱ्यांकडून मात्र प्रतिक्विंटल २५० ते ३०० रुपये कमी देऊन केळीची कापणी होत असल्याने केळी उत्पादक शेतकरी नाराज आहेत. करोनामुळे लॉकडाउनचा मोठा फटका केळी उत्पादकांना बसला

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा कहर कायम; आजचे आकडेही चिंतेत भर घालणारे

इमेज
Coronavirus In Maharashtra राज्यात करोनाचा कहर कायम असून आज पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. करोनाबळींचा आकडाही वाढताच असून सध्याचा मृत्यूदर ३.१३ टक्के इतका आहे.         मुंबई:  राज्यात गेल्या २४ तासांत २९६   झा रोणला असून मृतांचा एकूण आकडा २४ हजार ३९९ वर पोहचला आहे. राज्यात आज १६ हजार ४०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात ७ हजार ६९० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.०४ टक्क्यांवर पोहचले आहे. 

महाराष्ट्रातच पेट्रोल-डिझेलवर दोन कर, मुंबई-ठाणे आणि उर्वरित राज्यासाठी वेगळा दर

इमेज
देशामध्ये दरवर्षी कोट्यवधी टन पेट्रोलियम पदार्थांची विक्री होते. त्यात डिझेल, एलपीजी आणि पेट्रोलचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यांना देखील कर आकारणीसाठी पेट्रोल आणि डिझेलही महत्त्वाची साधने वाटतात पिंपरी-चिंचवड : हजारो कोटी रुपयांची संपत्ती सरकारी तिजोरीत जमा होत असल्याने प्रत्येक राज्याला पेट्रोल आणि डिझेल वरही कर महत्त्वाचा वाटत आहे. देशामध्ये केवळ महाराष्ट्रामध्येच मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांसाठी एक आणि उर्वरित राज्यासाठी वेगळा कर, अशी रचना आहे. देशातील इतर राज्यांमध्ये मूल्यवर्धित कर आणि त्याच्या जोडीला विविध स्वरूपाच्या करांची आकारणी केली आहे. देशामध्ये दरवर्षी कोट्यवधी टन पेट्रोल पदार्थांची विक्री होते. त्यात डिझेल, एलपीजी आणि पेट्रोलचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यांना देखील कर आकारणीसाठी पेट्रोल आणि डिझेलही महत्त्वाची साधने वाटतात. त्यामुळेच मालवाहतूक आणि विविध वाहन संघटनांकडून पेट्रोल-डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्याची मागणी मान्य केली जात नाही. कारण, त्यामुळे त्यावरील कर आकारणीचा अधिकार राज्ये गमावतील. आज केवळ मूल्यवर्धित

घानात “जय महाराष्ट्र”चा जयघोष! फुटबॉलपटूनं मानले महाराष्ट्राचे आभार

इमेज
     मुंबई  : लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेला फुटबॉलपटू घानामध्ये जाऊन जय महाराष्ट्राचा जयघोष करतोय. त्याला महाराष्ट्र आणि मुंबईनं दिलेल्या प्रेमाबद्दल तो घानामध्ये जाऊन स्तुतीसुमनं उधळतोय. सुरुवातीच्या काळात प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकला होता. याच लॉकडाऊनचा फटका घानाचा फुटबॉलपटू रॅन्डी जुआन म्युलरला बसला होता. तब्बल पाच महिन्यानंतर मुंबईत अडकलेला हा खेळाडू सुखरूप घरी पोहचला आहे. लॉकडाऊन घोषित होताच म्युलर मुंबई विमानतळावर अडकला होता. त्यानंतर आपल्याला लॉकडाऊनचा फटका बसल्याचं त्यानं ट्वीटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं होतं. युवा सेनेने याची तातडीनं दखल घेतली आणि त्याला मदतीचा हात दिला. म्युलरनं मायदेशात परताच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल यांचे आभार मानले. त्याने एका व्हिडिओद्वारे 'जय महाराष्ट्र' म्हणत महाराष्ट्राने केलेल्या मदतीचे आभार मानले. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यावर 74 दिवस रॅन्डी जुआन म्युलरने मुंबई विमानतळावर अडकला होता. त्यानंतर त्यांची वांद्र्यातल्या एका हॉटेलमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्

संघाच्या निष्ठावंतांना डावलल्यामुळे महाराष्ट्र भाजपा सोशल मीडिया टीममध्ये उभी फूट

इमेज
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(RSS)चं पाठबळ असलेल्या पदाधिकाऱ्यांना एकतर खालच्या पदावर आणले गेले आहे किंवा त्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. भाजपाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया युनिटमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील  यांनी सोशल मीडिया युनिटमध्ये 27 ऑगस्टला नवीन अधिका-यांच्या नेमणुकीला मंजुरी दिल्यानंतर हे चित्र समोर आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(RSS)चं पाठबळ असलेल्या पदाधिकाऱ्यांना एकतर खालच्या पदावर आणले गेले आहे किंवा त्यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. तर बाहेरील व्यक्तींना प्रमुख स्थान देण्यात आले आहे.  निष्ठावंतांना डावलल्यामुळे संतप्त झालेल्या सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी शुक्रवारी निषेध म्हणून पायउतार होण्याचे सूतोवाच केले आहेत.  शुक्रवारी इंडिया टुडेनं यासंदर्भात एक वृत्त प्रकाशित केलं होतं,  त्याच्या काही तासांनंतर भाजपामध्ये या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सोशल मीडिया युनिटमध्ये नवीन नेमणुका स्थगित केल्या गेल्या आहेत. "काही नावे कार्यकारी समितीमधून अनवधानाने वगळली गेली आहेत. काही बदल होईपर्यंत या नियुक्त्या थां